"मोरारजी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Bot: Changing template: Cite web
ओळ ४२:
}}
 
'''मोरारजी रणछोडजी देसाई''' (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये [[भारताचे पंतप्रधान|भारताचे ४थे पंतप्रधान]] बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्वाची पदे भूषविली.<ref>{{Cite news|url=https://encyclopedia2.thefreedictionary.com/Desai,+Morarji+Ranchhodji|title=Desai, Morarji Ranchhodji|last=[[The Columbia Electronic Encyclopedia]]|first=|date=|work=TheFreeDictionary.com|access-date=8 September 2018|publisher=[[Columbia University Press]]|first2=}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=https://books.google.com/?id=fugDAAAAMBAJ&pg=PT88&dq=Morarji+Desai+29+feb+1896#v=onepage&q=Morarji+Desai+29+feb+1896&f=false|title=Pratiyogita Darpan|first=Pratiyogita|last=Darpan|date=1 December 2006|publisher=Pratiyogita Darpan|via=Google Books}}</ref>
 
पंतप्रधान [[लाल बहादूर शास्त्री]] यांचे निधन झाल्यानंतर देसाई हे १९६६ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. १९६९ पर्यंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांची उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९६९ च्या कॉंग्रेसच्या फाळणीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (संगठन) (कांग्रेस (ओ) मध्ये सामील झाले. १९७७ मध्ये वादग्रस्त आणीबाणी उठवल्यानंतर, विरोधी पक्षांनी जनता पक्षाच्या छायेत असलेल्या कॉंग्रेसविरूद्ध एकत्र लढा दिला आणि १९७७ ची निवडणूक जिंकली. देसाई पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि ते भारताचे पहिले गैर-कॉंग्रेस पंतप्रधान झाले.