"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Dharmadhyaksha ने लेख एच.डी. देवेगौडा वरुन एच. डी. देवे गौडा ला हलविला: "देवे गौडा" दोन शब्द |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = हरदनहळ्ळी
| चित्र = Prime_Minister_H._D._Deve_Gowda_BNC.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[भारत]]ाचे
| कार्यकाळ_आरंभ = [[जुन १]], [[इ.स. १९९६]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[एप्रिल २१]], [[इ.स. १९९७|१९९७]]
ओळ ३१:
| तळटीपा =
}}
'''हरदनहळ्ळी दोडेगौडा
== पूर्वीचे जीवन ==
गौडा यांचा जन्म १८ मे १९३३ रोजी म्हैसूरच्या (सध्याच्या कर्नाटकातील हसन) हलोरानसिपुरा तालुक्यातील हारदानहल्ली या गावी एक व्होकलीगा जातीच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील शेतकरी होते.
गौडा यांनी १९५० दशकाच्या उत्तरार्धात एल.व्ही. पॉलिटेक्निक, हसन येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविका मिळविली. १९५४ मध्ये त्यांनी चेन्नम्माशी लग्न केले. त्यांना सहा अपत्य आहेत: ४ मुलं व २ मुली ज्यात राजकारणी [[एच. डी. रेवन्ना]] आणि [[एच.डी. कुमारस्वामी]] आहेत.
== राजकीय कारकीर्द ==
१९५३ मध्ये गौडा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे कर्नाटक विधानसभेवर होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या काळात ते बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात राहिले.<ref>{{cite web|url=http://www.janatadalsecular.org.in/ourleaders_devegowda.htm |title=Janata Dal (Secular) |publisher=Janatadalsecular.org.in |accessdate=2012-08-04}}</ref>
गौडा हे दोन वेळा जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते जनता दलाच्या प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते रामनगरातून निवडून आले होते.
१९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने (गैर-कॉंग्रेस आणि गैर-भाजपा प्रादेशिक पक्षांच्या एकत्रिकरण) कॉंग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि ११ एप्रिल १९९७ पर्यंत राहिले.
==बाह्य दुवे==
|