"चौधरी चरण सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. |
No edit summary |
||
ओळ ४४:
| तळटीपा =
}}
'''
== पूर्वीचे जीवन ==
चरण सिंग यांचा जन्म २ डिसेंबर १९०२ रोजी मेरठ (सध्याचा हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये एमए केले आणि १९२६ मध्ये आग्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९२८ मध्ये त्यांनी गाझियाबाद येथे दिवाणी वकील म्हणून काम सुरू केला.
फेब्रुवारी १९३७ मध्ये ते वयाच्या ३४व्या वर्षी छपरौली (बाघपत) या मतदारसंघातून संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले. १९३८ मध्ये त्यांनी विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार विधेयक सादर केले जे भारतातील बर्याच राज्यांनी मंजूर केले.
चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बर्याच वेळा तुरुंगवास भोगला. १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. नोव्हेंबर १९४० मध्ये स्वतंत्र सत्याग्रह चळवळीसाठी त्याला पुन्हा एक वर्षासाठी तुरूंगात डांबण्यात आले. ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरूंगात डांबले आणि नोव्हेंबर १९४३ मध्ये त्यांना सोडण्यात आले.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{क्रम|
मागील= [[मोरारजी देसाई]]|
Line ५१ ⟶ ६४:
पर्यंत=[[जानेवारी १४]],[[इ.स. १९८०]]
}}
▲'''{{लेखनाव}}''' (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे [[भारत|भारताचे]] पाचवे पंतप्रधान होते. [[२३ डिसेंबर]] हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात [[किसान दिन]] म्हणून साजरा केला जातो.
{{भारतीय पंतप्रधान}}
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री|सिंग, चरण]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री|सिंग, चरण]]
|