बदलांचा आढावा नाही
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
लोकसभाच्या एकुण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात.
लोकसभा आणि विधानसभा दोन्ही चा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते. अधिसूचना जारी झाल्यावर संपूर्ण निर्वाचन प्रक्रिया चे तीन भाग होतात- नामांकन, निर्वाचन आणि मतगणना. निर्वाचन ची अधिसूचना जारी झाल्यावर नामांकन पत्र दाखिल करण्साठी सात दिवसांचा वेळ मिळतो. त्या नंतर एक दिवस त्यांची छाननी साठी ठेवला जातो. यात अन्यान्य कारणांनी नामांकन पत्र रद्द पण करतात. तत्पश्चात दोन दिवस नाव परत घेण्यासाठी दिले जातात. कारण की ज्याना निवडणूक नाही लढवायची त्यांनी आवश्यक विचार विनिमय नंतर आपले नामांकन पत्र परत घेऊ शकते.1993 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 1996 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट कारणांमुळे चार-चार दिवसांची मुदत दिली होती. परंतू सामान्यत: हे कार्य दोन दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन
आधुनिक प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी निवडून करण्यासाठी एक साधन म्हणून निवडणूक सार्वत्रिक वापर लोकशाही ज्यावरून प्रती केल्या जातात असा मूळ नमुना सराव, प्राचीन अथेन्स, निवडणूक, एक oligarchic संस्था मानले होते आणि बहुतांश राजकीय कार्यालये चिठया टाकण्याची क्रिया वापरून तृप्त झाले देखील वाटप म्हणून ओळखले जेथे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे , जे यांना चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. [3]
|