"शेतकरी कामगार पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २२:
==‘शेकाप’चे नेतृत्व==
१९४७ ते २००९ पर्यंतच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास शंकरराव मोरे यांच्या समर्थ नेतृत्वाने गाजलेल्या या पक्षाने महाराष्ट्रात ग्रामीण भागातील बहुजन समाजातील कर्तबगार तरुणांची एक नवी पिढी घडविली असे दिसून येते. या समर्थ नेतृत्वामध्ये गणपतराव देशमुख, यशवंतराव मोहिते, एन. डी. पाटील, उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, दाजीबा देसाई, कृष्णराव धुळप, विठ्ठलराव हांडे, सोनू आनंदा पंडित (जळगाव)आणि आजचे धडाडीचे आमदार विवेक पाटील यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
==पुरस्कार==
|