"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
→ब्रिटिशोत्तर काळ: टंकनदोष सुधरविला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ४०:
===ब्रिटिशोत्तर काळ===
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्थेत राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणाऱ्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला.( वैदिक स्मृतिनी भारतीय समाजात वर्ण व्यवस्था निर्माण केले मुळे जी सामजिक असमानता निर्माण ज़्हली होती. ती ब्रिटिश काळात मात्र जुन्या चाली रीती, परंपरा आणि वर्ण अधारित पाशवी व्यवस्था मोडीत काढून ब्रिटिशांनी कायद्याचे स्वरूप देवून सुधारणा घडवून आणली.ही सुधारणा होणे मागे काही भारतीय समाजसुधारक यांचे ही योगदान आहे .त्याच बरोबर ब्रिटिशांनी सर्वाना शिक्षण खुले केलने अविशवस्नीय सुधारणा घडवून आणले गेल्या).मॅक्समुल्लर आदी पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे.(संदर्भ हवा!)
==हिंदू कर्मकांडे==
|