"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७:
 
१७४३ मध्ये राघोजींनी [[ओडिशा]] प्रांतात मराठी सैन्य घुसवून [[अलिवर्दी खान]]वर जबरदस्त हल्ला चढवला आणि [[ओडिशा]], तत्कालीन [[बिहार]] आणि बंगाल प्रांतात [[चौथाई व सरदेशमुखी]] वसूल करण्यास सुरु केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओडिशा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
== ताराराणी आणि उमाबाई दाभाड्यांचा विद्रोह ==
 
==समाधी==