"आग्रा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ १०:
इतिहास
हा एक विटांचा किल्ला आहे. जो चौहान वंशच्या राजपूतांकडे होता.
पानीपत नंतर मुगलांनी या किल्ल्यावर पण कब्ज़ा केला होता तसेच येथील अगाध सम्पत्ति वर पण. या सम्पत्तित एक हीरा पण होता जो नंतर कोहिनूर हीरा या नावाने प्रसिद्ध होता. तेव्हा किल्या मध्ये इब्राहिम च्या स्थाना वर बाबर आले. सन 1530 मध्ये हुमायुं चे राज्याभिषेक झाले. हुमायुं याच वर्षी बिलग्राम मध्ये शेरशाह सूरी बरोबर हारले. किल्यावर त्याने कब्ज़ा केला. या किल्ल्यावर अफगानांचा कब्ज़ा पांच वर्षांपर्यंत होता ज्याला शेवटी मुगलांनी 1556 मध्ये पानिपतच्या द्वितीय युद्धात हरवले.
|