"आग्रा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ १०:
इतिहास
हा एक विटांचा किल्ला आहे. जो चौहान वंशच्या राजपूतांकडे होता.। याचे प्रथम विवरण 1080 ई० मध्ये आहे जेव्हा महमूद गजनवी च्या सेने ने या वर कब्ज़ा केला होता. सिकंदर लोदी (1487-1517), दिल्ली सल्तनत चा प्रथम सुल्तान होता ज्याने आगरा ची यात्रा केली आणि त्याने या किल्ल्याची मरम्म्त १५०४ ई० मध्ये करून घेतली.व या किल्लयात राहिला होता. सिकंदर लोदी ने याला १५०६ ई० मध्यै राजधानी बनविले. आणि येथूनच देशावर शासन केले. त्याचा मृत्यू पण याच किल्लयात 1517 मध्ये झाला. नंतर त्याच्या मुलाने म्हणजेच इब्राहिम लोदी ने
पानीपत
== बाह्य दुवे ==
|