"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३०:
| तळटिपा =भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली
}}
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' (जन्म : [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]], मृत्यू : [[नाशिक]], १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्माण केलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय.
भारतीय
==जीवन==
दादासाहेब
[[इ.स. १८८५ ]]साली त्यांनी [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १८९० ]]साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, [[बडोदा]] येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
त्यांनी [[गोध्रा]] येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु,
छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.
==सरस्वतीबाई धुंडिराज फाळके==
सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात
रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.
|