"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ४३:
[[चित्र:Mohandas K Gandhi, age 7.jpg|thumb|left|महात्मा गांधी लहानपणीचे]]
[[चित्र:Gandhi London 1906.jpg|महात्मा गांधी इंग्लंड मध्ये|right|thumb]]
गांधींचा जन्म [[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८६९]] या दिवशी सध्याच्या [[गुजरात|गुजरातमधील]] [[पोरबंदर]] शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या
[[इ.स. १८८३]] मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा [[{{#Property:P26}}|कस्तुरबा माखनजी]] यांच्या बरोबर बालविवाह झाला.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठे ५-७</ref>त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठ ९</ref>या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. [[इ.स. १८८५]] मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठे २०-२२</ref> पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- [[इ.स. १८८८]] मध्ये [[हरीलाल गांधी|हरीलाल]], [[इ.स. १८९२]] मध्ये [[मणिलाल गांधी|मणिलाल]], [[इ.स. १८९७]] मध्ये [[रामदास गांधी|रामदास]] आणि [[इ.स. १९००]] मध्ये [[देवदास गांधी|देवदास]].
ओळ ५६:
== दक्षिण आफ्रिका ==
[[चित्र:Gandhi Law Office.jpg|thumb|left|महात्मा गांधी (सर्वात मध्ये) १९१३ ला सहयोग्यांबरोबर दक्षिण आफ्रिकेत]]
गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यानी(?)
दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. [[भारतीय धर्म]] आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.
ओळ २७६:
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:कैसर-ए-हिंद पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:भारतीय आत्मचरित्रकार]]
|