"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १५:
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा
 
'''बुद्धीप्रामान्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच होतो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होलीसरख्याहोळीसरख्या काही सणांममध्येसणांमध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे साहचर्यसहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.'''
 
 
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नाविण्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे यात tतो फार महत्वकांक्षी होता.त्याला प्रशासनात उत्साह आणि राज्यकरभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल.'''
 
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-'''राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.'''
 
'''देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करण्यामागचे उद्देश व महत्वकांक्षा:-'''
 
१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यारूनयावरून त्याासानेत्याने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.
 
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज होती.
 
3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगर्दऱ्यांशीडोंगरदर्ऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.
 
'''पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकाना सामोरे जावे लागले.'''
 
)''')आर्थिक व कृषी सुधारणा:-'''
 
'''सांकेतिक चलन- मोहंमद ने देेवगीरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यपूर्वक सुधारणा होती.त्या काळात चिंनध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होती.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते.पुढे अशाच प्रयोग कातु या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.'''
 
'''महंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्यााची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नान्याची नक्कल करून बनवू लागले.या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला.त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलनाला बंद करावे लागले.त्याचा हा दुसरा पण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते.कारण मध्ययुगीन काळात आशा निर्णय घेणे हे एका महत्वकांची राज्याच घेऊ शकत होता.पण असो त्याच्या या महत्वकांचेमुळे त्याला वेडा ठरवण्यात आला.पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.'''
 
'''सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:-'''-
 
'''१)प्रचंड मोठे सैन्य व या सैन्याना लागणार प्रचंड वेतन यामुळें सरकारी तिजोरीतील तुटवडा भरण्यासाठी.'''
 
'''2)सोन्याचांदीचा तुटवडा असल्यामुळे सांकेतिक चलन काढण्यावर भर.'''
 
'''कृषीविषयक धोरण:'''- मुहंदाचे कृषिविषयक धोरण हे त्याच्या वडीला पेक्षा कठोर होते.त्याचे वडील गियासुद्दीन तुघलकानी अल्लाउद्दीनने सुरू केलेली पद्धत ज्यामध्ये शेतजमिनीच्या मोजणीनुसार आकारण्यात येणारी पद्धत मोडीत काढून त्या जागी 'प्रत्येक वेळी हातात आलेल्या पिकांची मोजणी करून त्यापैकी ठराविक भाग शेतसारा म्हणून सुरू केलं.खर तर गियासुउद्दीन तुघलक चे धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते.'''
 
'''पण मुहंमदने आपल्या शासन काळात कर वसुलीत शक्ती केल्याने तसेच करांची किंमत बरीच वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.दुष्काळ पडला तरी तो शक्ती ने 'चराई' तसेच 'घराई'कर वसुल करायचा.त्यामुळे शेतकरी वाढीव करांविरोधात बंड करत असत.हे बंड मोडण्यासाठी कठोर कारवाही करायचा.पण जेव्हा सतत ७ वर्ष दुष्काळ पडला तेव्हा महम्मदने अनेक कृषीविषयक धोरण आखले.यात त्याने एक ''''दिवाण-ए-अमीर-कोई'''<nowiki/>'नावाचा विभाग सुरू केला.'''
 
'''बरणीनुसार पडीक व नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी सुलतानाने योजना आखली होती.त्या मध्ये शेतीत सुधारणा, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल जसे बार्लीच्या जागी गहू,गव्हाच्या जागी ऊस,तर उसाच्या जागी द्राक्ष. अश्या योजनांमुळे नक्कीच महसुलात वाढ होणे अपेक्षित होते.बरणीनुसार मुहंडानेमुहंमदाने दुष्काळावर मात करण्यासाठी दिल्लीत मंदतकेंद्रे उघडली, तसेच विहिरी खोदणे,शेती आवजरे-बी बियाणे खरेदी करणे यासाठी कर्ज वाटप केले. त्याच्यायोजनांनमधीलत्याच्या योजनांनमधील काही गोष्टी नक्कीच परिणामकारक होत्या.अशअस म्हणनम्हणनं दुमत ठरणार नाही जर त्याच्या योजनांकडे बारकाईने बघितले तर.....'''
 
'''शेवटचे पर्व:-'''