"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
(''लेेेखक-अक्षयकुुमार मेंढे'')
'''महत्वकांक्षी वेडा सुलतान -मुहम्मद बिन तुघलक''' (१३२५-१३५१)
इतिहासकारानी '''
त्याचे अनियोजित,कोणतीही पुर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व उताविळ पणामुळे त्याला ‘स्वप्नशिल’ , ‘वेडा महम्मद’ किंवा क्रुर-कृत्याकांमुळे ‘रक्त पिपासु’ सुद्धा म्हटलं जातं.
ओळ २४:
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.'''
'''देवगिरीला राजधानी स्थलांतरीत
१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यारून त्याासाने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.
|