"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५:
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा व राज
 
प्रामान्यवादीबुद्धीप्रामान्यवादी ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच हो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:- मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होलीसरख्या काही सणांममध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे साहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.'''
ओळ २६:
'''देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करणण्याचे उद्देश व महत्वकांचा:-'''
 
१)देेणगीरीदेेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यारून त्याासाने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.
 
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज.
ओळ ३२:
3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगर्दऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.
 
'''पण त्याचा हा निर्णय अयसस्वीअयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकाना सामोरे जावे लागले.'''
 
ब''')आर्थिक व कृषी सुधारणा:-'''
ओळ ५२:
'''बरणीनुसार पडीक व नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी सुलतानाने योजना आखली होती.त्या मध्ये शेतीत सुधारणा, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल जसे बार्लीच्या जागी गहू,गव्हाच्या जागी ऊस,तर उसाच्या जागी द्राक्ष. अश्या योजनांमुळे नक्कीच महसुलात वाढ होणे अपेक्षित होते.बरणीनुसार मुहंडाने दुष्काळावर मात करण्यासाठी दिल्लीत मंडतकेंद्रे उघडली, तसेच विहिरी खोदणे,शेटीआवजरे-बी बियाणे खरेदी करणे यासाठी कर्ज वाटप केले. त्याच्यायोजनांनमधील काही गोष्टी नक्कीच परिणामकारक होत्या.अशा म्हणणं दुमत ठरणार नाही जर त्याच्या योजनांकडे बारकाईने बघितले तर.....'''
 
शेवटचे पर्व:-
 
आपल्या शासन काळात शेवटच्या वेळी जेव्हा मोहम्मद तुघलकाणे गुजरातमधील विद्रोह मोडून परत येत असतानी वाटेत तो बिमार पडला आणि त्याला मृत्यूने वेढले.२0मार्च १३५१ रोजी मृत्यू पावला.
 
काही इतिहासकारांचे त्याच्यावरील भाष्य:-
 
१)बदयुनि-सुल्तानला त्याच्या प्रजेपासून व प्रजेला त्याच्यापासून सुटका मिळाली.
 
२)ड्रॉ. ईश्वरी प्रसाद नुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.
 
अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेढा ठरला असला तरी तो एक महत्वकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.
 
<br />