"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो लिहन सुरू आहे खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
छो लेखन सुरू आहे, खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
(लेेेखक-
(स्रोत पाठपुरावा:-दिल्ली सुल्तानशाही लेखक-सतीश चंद्र)
'''महत्वकांची सुलतान -मुहम्मद बिन तुघलक''' (१३२५-१३५१) ▼
मुहम्मद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.▼
▲
इतिहासकारानी '''मुहम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-'''
Line १३ ⟶ १५:
* '''बुध्दिप्रामान्यवादी'''
* '''उदार विचारी राज्यकर्ता'''
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:- मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होलीसरख्या काही सणांममध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे साहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.'''
Line २६ ⟶ २९:
'''देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करणण्याचे उद्देश व महत्वकांचा:-'''
१)
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज.
Line ३२ ⟶ ३५:
3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगर्दऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.
'''पण त्याचा हा निर्णय
ब''')आर्थिक व
सांकेतिक चलन- मोहंमद ने देेवगीरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यापूर्वक सुधारणा होती.त्या काळात चिंमध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होती.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते.पुढे अशाच प्रयोग कातु या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
Line ४६ ⟶ ४९:
2)सोन्याचांदीचा तुटवडा असल्यामुळे सांकेतिक चलन काढण्यावर भर.
क''')मोहंमदाचे कृषीविषयक धोरण''':- मुुहम्मदाच्यया
<br />
|