"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २३:
'''मौर्य साम्राज्य का पतन'''
मौर्य साम्राज्यच्या पतनानंतर उज्जैन शक आणी सातवाहनांच्या प्रतिस्पर्धेचे र्केंद्र बनले. शकांचे पहले आक्रमण हे उज्जैन चे वीर सम्राट विक्रमादित्याच्या नेतृत्वखाली येथील जनतेने प्रथम शताब्दी पूर्व अयशस्वी करून दिले होते. कालांतराने परदेशी पश्चिमी शकांनी उज्जैन हस्त गत करून घेतले. चस्टान व रुद्रदमन या वंशाचे प्रतापी व लोक प्रिय महाक्षत्रप सिद्ध झाले.
'''गुप्त साम्राज्य'''चौथ्या शताब्दी मध्ये गुप्त आणि औलिकरो ने मालवा येथुन या शकांची सत्ता संपुष्टात आणली. गुप्तों आणि शकांच्या काळात या क्षेत्राचे अद्वितीय आर्थिक आणि औद्योगिक विकास झाले. दहाव्या शतकापर्यंत उज्जैन गुर्जर प्रतिहारांची राजनैतिक आणी सैनिक स्पर्धेचे द्रुश्य पाहत राहिला. सातव्या शतकात उज्जैन कन्नौज च्या हर्षवर्धन साम्राज्यात विलीन झाले. त्या काळात उज्जैन चे सर्वांगीण विकास पण होत राहिले. वर्ष ६४८ मध्ये हर्षवर्धनच्या निधनानंतर राजपूत काळात नवव्या शतकापर्यंत उज्जयिनी हे परमार राजपुतांच्या आधिपत्याखाली आले आणि अकराव्या शतकापर्यंत कायम राहिले या काळात उज्जैन ची प्रगती झाली.यानंतर उज्जैन चौहान राजपूत आणि तोमर राजपुतांच्या आधिपत्याखाली आले.
|