"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: उलटविले |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) |
||
ओळ ४६:
[[मल्हारराव होळकर|मल्हारराव होळकरांच्या]] त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती [[खंडेराव होळकर]] हे इ.स. १७५४ मध्ये [[कुम्हेर]]च्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे [[मल्हारराव होळकर|मल्हाररावांनी]] अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, [[मल्हारराव होळकर]] हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या [[माळवा]] प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी [[तुकोजीराव होळकर]] यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.{{संदर्भ}}
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना [[भारत|भारताच्या]] "[[कॅथरीन द ग्रेट]], [[पहिली एलिझाबेथ, इंग्लंड|एलिझाबेथ]], [[मार्गारेट पहिली, डेन्मार्क|मार्गारेट]]" म्हटले आहे.<ref>इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत [[द्वारका]], [[वाराणसी|काशी]], [[उज्जैन]], [[नाशिक]] व [[वैजनाथ|परळी वैजनाथ]] यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील [[सोरटी सोमनाथ|सोमनाथ]]चे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक [[शिव|शंकराचे]] एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
==शासक==
ओळ ६२:
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, [[तुकोजीराव होळकर]] (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही [[नर्मदा|नर्मदातीरावर]] असलेल्या [[महेश्वर]] येथे होती तरीही, [[इंदूर]] या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, [[हिंदू]][[मंदिर|मंदिरांमध्ये]] कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
[[भारतीय संस्कृती कोश|भारतीय संस्कृती कोशात]] अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे - काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.
अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार [[नानाजी देशमुख]]ांना दिला.
ओळ ६८:
अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, [[इंदूर]] येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे [[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]] हे एक विद्यापीठ [[सोलापूर]]ला आहे.
भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी
महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी [[मोरोपंत]] व शाहीर [[अनंतफंदी]] यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.
एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.
ज्या काळी
शेती व शेतकरी उद्धाराची कार्य.▼
शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकर्यांच्या जाचक करातून मुक्त केले अनेक ठिकाणी तलाव व विहरी बांधल्या शेतकर्याना गोपाल्नाचे महत्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपलन घडून आणले ▼
गुणग्राहता;▼
मातोश्र्ची लोककल्य्ण्याची क्रीर्ती ख्याती एकूण अनेक विद्वन लोक तांची भेट घेण्यास येत असत नंतर त्या ठिकाणीच राहत असत.▼
अनेक विषयाचे विद्वान शाश्री पंडीत व्याकरणकार कीर्तनकार जोतिष पुजारी वैद हकीम यानाही त्या मुद्दम बोलाऊन घेऊन त्यांना त्या राजआश्रय देत असत महेस्वरी नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेस्वरी नागरी त्या काळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती .▼
▲
▲'''गुणग्राहता''';
▲
▲अनेक विषयाचे विद्वान,
ग्रंथ संपंदा- निर्मिती
छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याकरिता
हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने
'''अंधश्रद्धा निवारण''';
या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढी होती. रामायण महाभारत अनेक युद्धात होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शाश्राचा आधर नाही हे प्रजेला पटवून दिले .▼
▲या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात
चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन▼
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गाई मैह्स जमिनी दिल्या व त्याचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्याच्य उदरनिर्वाह नाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याचीपरवानगी दिली.▼
▲'''चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन;'''
एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला ▼
▲त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना
▲एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
'''न्यायप्रियता''';
अहिल्याबाई होळकर
▲अहिल्याबाई होळकर यांच्यान्याय प्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वाना समान न्याय हा त्याचा बाणाहोता त्याचा स्नथानाचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणूनत्याला तुरुगात डांबले.आणेक ठिकाणी
== अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते ==
|