"बल्लाळेश्वर (पाली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पाली गावाचा दुवा
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ५:
 
== आख्यायिका ==
[[विश्वामित्र ]]ऋषींनी भीमराजास, [[भृगु ]]ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर [[मुद्गल ]]पुराणात जाजलीने [[विभांडक]] ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे [[कृत]] <nowiki/>युगात येथेसिंधू पल्लीपूरदेशातील नांवाचेकोकण नगरपल्लीर होते.नावाच्या तेव्हागावात तेथे(पाली गावात) कल्याण नांवाचानावाचा एक वैशवाणीव्यापारी राहतराहात असेहोता. यात्याच्या कुटूंबातपत्नीचे बल्लाळनाव नांवाचा सुपुत्र झालाइंदुमती. बल्लाळकाही लहानपणादिवसांनी पासूनत्यांना ध्यानधारणामुलगा झाला. गणेशचिंतनातत्याचे मग्ननाव असेबल्लाळ. अध्ययनबल्लाळ जसजसा व्यापारमोठा न करता बल्लाळ भक्ती मार्गालाहोऊ लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणूनतसतसा कल्याणत्याचा शेठजींनीगणेशमूर्तिपूजनाकडे बल्लाळचाअधिक गणपतीओढा दूरदिसू फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवलेलागला. नंतरहळूहळू बल्लाळनेतो घरीगणेशचिंतनात जाणाररमू नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केलेलागला. त्याचात्याच्या भक्तिभावमित्रांनाही पाहूनगणेशभक्तीचे श्रीवेड गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिलालागले. बल्लाळानेबल्लाळ विनायकालाआपल्या विनंतीमित्रांसह केलीरानात की,जाऊन आपणगणेशमूर्तीचे येथेभजन-पूजन कायमचेकरू वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यातलागला. तोबल्लाळाच्या वरसंगतीने बल्लाळालामुले देवूनबिघडली श्रीअशी गजाननाचीओरड स्वयंभूगावात मूर्ती प्रकटसुरु झाली. बल्लाळविनायकलोक याकल्याण नावानेशेठ्जीकडे श्रीगणेशजाऊन येथील'बल्लाळने शिळेआमच्या मध्ये अंतर्धान पावले.मुलांना तीचबिघडविले' हीअशी बल्लाळेश्वराचीतक्रार मूर्तीकरू आहेलागले.
 
आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.
 
थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. <nowiki>''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'</nowiki>
 
बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, <nowiki>''</nowiki>तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.<nowiki>''</nowiki>
 
तेव्हा बल्लाळ म्हणाला – <nowiki>''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावयास. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''</nowiki>
 
तेव्हा गणेश म्हणाला – <nowiki>''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.''</nowiki> असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
 
== इतिहास ==