"मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ७:
(२) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या १६ वरून ६८ एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी ३६ व बिनसरकारी ३२ सभासद होते.
(३) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला.
(४) जातीय तत्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
(५) अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.(६) मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ELMdPwAACAAJ&dq=A+Concise+History+of+Modern+India+SECOND+EDITION&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj2yKX9_aTkAhUjguYKHR_zC_4Q6AEIaDAJ|title=History of Modern India|last=Chandra|first=Bipan|date=2009|publisher=Orient Blackswan|isbn=9788125036845|language=en}}</ref>