"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) |
||
ओळ २१:
==इतिहास==
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने [[इ.स. १६५० ]]मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.{{sfn|अक्कलकोट,२००९|पृ. ३५०}} [[कान्होजी आंग्रे]] आणि त्यांचे पुत्र संभाजी
विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.
==विजयदुर्गला पोहचायचे कसे: ==
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे
मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे
मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे
विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे. नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गेदेखील
विजयदुर्ग येथे एसटी आगार असून येथे दिवसाकाठी
तालुक्याचे ठिकाण : देवगड बाजारपेठ आणि तालुक्याचे ठिकाण देवगड
जवळील बाजारपेठ : पडेल कॅन्टीन , तालुका:देवगड
जवळील रेल्वे स्थानक : कणकवली रेल्वे स्थानक ८० किमी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ७५ किमी.
ग्रामदैवत: रामेश्वर मंदिर, विजयदुर्ग
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
|