"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
42.108.236.65 (चर्चा)यांची आवृत्ती 1667477 परतवली. खूणपताका: उलटविले |
No edit summary |
||
ओळ ३५:
==बालपण ==
[[चित्र:Bhuvaneshwari-Devi-1841-1911.jpg|इवलेसे|उजवे|माता भुवनेश्वरी देवी]]
उत्तर [[कोलकाता|कलकत्त्यातील]] सिमलापल्ली येथे [[१२ जानेवारी]] [[इ.स. १८६३|१८६३]], सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील [[विश्वनाथ दत्त|विश्वनाथ दत्त हे]] [[कोलकाता]] उच्च न्यायालयात ([[वकील]]) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, [[इतिहास]], [[समाजशास्त्र|समाजशास्त्रे]], [[कला]], [[साहित्य]] इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]], [[भगवद्गीता]] आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय संगीताची]] देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो [[व्यायाम]], [[खेळ]] आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट [[अंधश्रद्धा]] आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी
== शिक्षण ==
ओळ ४९:
==गुरुभेट व संन्यासदीक्षा ==
याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे
तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय ? होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.{{संदर्भ हवा}}
ओळ ५९:
==कन्याकुमारी==
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले
== शिकागोतील सर्वधर्मपरिषद ==
ओळ १०३:
==कर्मयोग==
अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या
==ब्रह्म संंकल्पना==
[[अद्वैत]]
==भक्तियोग==
भक्तियोग म्हणजे
==शिक्षण संदर्भातील विचार==
ओळ ११६:
विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-
* अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
* मानवतेचा महापुजारी ([[सुनील चिंचोलकर]])
* राष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
* संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - [[चंद्रकांत खोत]]))
|