"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिस्रोत}}
’मनाचे श्लोक’ हे [[समर्थ रामदास| समर्थ रामदास स्वामींनी]] रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. या मनाच्या श्र्लोकांची रचना समर्थ रामदासांनी केली.{{संदर्भ हवा}}
 
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.{{संदर्भ हवा}}
 
’मनाचे श्लोक’ हे [[समर्थ रामदास| समर्थ रामदास स्वामींनी]] रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. या मनाच्या श्र्लोकांची रचना समर्थ रामदासांनी केली.{{संदर्भ हवा}}
 
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.{{संदर्भ हवा}}
 
 
Line २५ ⟶ २२:
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.<ref>{http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दास्ताँ ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनिटांनी जसा दिसला.</ref>
 
==गायनस्वरूपातगायनस्वरूपातील मनाचे श्लोक (अल्बम्सआल्बम्स) - गायक/गायिका==
* [[अनुराधा पौडवाल]]
* [[रवींद्र साठे]] आणि गायिका [[आशा खाडिलकर]] यांनी गायलेल्या ध्वनिफितींमध्ये नागपूरच्या रेणुका देशकर यांचे निरूपण आहे