"दारिद्र्यरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख दारिद्र्यरेषा वरुन दारिद्ऱ्यरेषा ला हलविला |
छोNo edit summary |
||
ओळ ८:
* सर्वप्रथम १९७३ मध्ये नियोजन आयोगाने दारिद्ऱ्यरेषा ठरविण्यासाठी एका कृतिदलाची नेमणूक केली. या कृतिदलाने दारिद्ऱ्याचा निरपेक्ष निकष म्हणून 'दारिद्ऱ्य टोपली ' ही संकल्पना सुचवली. या टोपलीत त्यांनी अन्न हा घटक बसवला. किमान दोन्ही वेळचे अन्न मिळवू न शकणारा म्हणजे ही टोपली भरू न शकणारा गरीब समजावा, असे ठरवले.
* किमान दोन्ही वेळेस मिळून ग्रामीण भागातील व्यक्तीला २४०० कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तीला २१०० कॅलरी इतके अन्न खावे लागते. ग्रामीण भागातील व्यक्तीला २४००० कॅलरी अन्न मिळवण्यासाठी रोज १. ६४ रु. खर्च करावे लागतील. म्हणजे महिन्याला त्याला ४९.०९ रु खर्च करावे लागतील. यावरून दरडोई प्रतिमाह खर्च ही संकल्पना तयार करण्यात आली. हा खर्च करू शकणारा दारिद्ऱ्यरेषेवरील तर खर्च
*कॅलरीमूल्यानुसार ग्रामीण भागात ४९.०९रु दरडोई प्रतिमाह खर्च ही दारिद्र्यरेषा ठरविण्यात आली तसेच शहरी भागात ५६.६४ रु 'दरडोई प्रतिमाह खर्च 'ही दारिद्र्यरेषा ठरविण्यात आली . या दारिद्यरेषेनुसार नियोजन आयोगाला '१९७३-७४ मध्ये एकूण ५४.९ % दारिद्य आढळले .
|