"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ घातला
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''स्वातंत्र्य दिन''' हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LKySGJAGVEQC&pg=PA6&dq=15+august+1947&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjkkeWbkPXjAhXFrY8KHf92Bks4ChDoAQgzMAI#v=onepage&q=15%20august%201947&f=false|title=India Since 1947: The Independent Years|last=Sabharwal|first=Gopa|date=2007|publisher=Penguin Books India|isbn=9780143102748|language=en}}</ref> [[ब्रिटिश साम्राज्य]]ापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=भारत स्वतंत्र झाला|दुवा=http://historympsc.blogspot.com/2015/02/blog-post_96.html?m=1|संकेतस्थळ=historympsc.blogspot.com|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८|भाषा=मराठी}}</ref> त्यामुळे ''भारताचा स्वातंत्र्य दिन'' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी [[दिल्ली]]तील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावर]] [[भारताचा राष्ट्रध्वज]] फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.