१,६५,७९४
संपादने
No edit summary |
(प्रस्तावना) |
||
'''हरिहर गुरुनाथ सलगरकर कुलकर्णी''' तथा '''कवी कुंजविहारी''' ([[इ.स. १८९६|१८९६]]-[[इ.स. १९८१|१९८१]]) हे एक मराठी कवी होते.
कवी कुंजविहारी (सन १८९६-१९८१) या टोपणनावाने लिहिणारे हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी हे एक मराठी कवी होते. पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [https://balbharatikavita.blogspot.com/2014/11/blog-post.html]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.▼
कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.▼
{{बदल}}
▲
▲कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
|