"भारत सरकार कायदा १९३५" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
प्रांतातील सर्व खात्यांचा कारभार प्रातिनिधिक भारतीय मंत्र्यांच्या हाती सोपविण्यात आला. तीन [[गोलमेज परिषद|गोलमेज परिषदांनंतर]] हा कायदा पास झाला. प्रांतांना [[स्वायत्तता]] देण्यात आली. [[सिंध]] आणि [[ओडिशा|ओडिशा]] हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले.१९३५ सालच्या या कायदान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.
{{भारताचा घटनात्मक इतिहास}}
|