"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर ''द्वारका'' ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे.
 
अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी [[इंदिरा संत]], करंदीकर, [[केशवसुत]], [[गोविंदाग्रज]], पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे.
 
==डॉ. प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके==