"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६:
[[१४ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह [[नागपूर]]मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. [[इ.स. १९५१]] च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ (०.०१%) होती. आणि [[इ.स. १९६१]] मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ (७%) झाली. यात प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला होता. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही '''१६%''' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना [[नवबौद्ध]] (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आहेत.
 
वर्षा गायकवाड (राज्यमंत्री)
== उल्लेखनिय बौद्ध ==
{{विस्तार यादी}}
# [[बाबासाहेब आंबेडकर]]