"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''विष्णुदास अमृतरावअमृत भावे''' ([[इ.स. १८१९|१८१९]] - ९ ऑगस्ट , [[इ.स. १९०१|१९०१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.
त्यांचा उल्लेख " महाराष्ट्र नाट्य कलेचे भारतभरतमुनी मुनी म्हणुनम्हणून केला जातो."
 
== जीवन ==
विष्णुदास भाव्यांचाभावे जन्महे [[सांगली|सांगली संस्थानचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणार्‍याअसणाऱ्या अमृतराव भावे यांचे त्यांच्यापुत्र. पत्‍नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. [[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’मध्ये [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.
 
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे [[रामदास पाध्ये]] या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.