"नरसिंह चिंतामण केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरसिंह चिंतामण केळकर''' ऊर्फ तात्यासाहेब केळकर (जन्म : मोडनिंब, [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२]] - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७]]) हे [[मराठी]] पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍याकादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-and-low-quality-chickens-180818/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: २४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=२४ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
 
==शिक्षण==
तात्यासाहेबांचे घराणे [[रत्‍नागिरी]]जवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील [[मिरज]] संस्थानात कारकून, फौजदार,मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७साली१८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.
 
==राजकीय कारकीर्द==
मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते [[लोकमान्य टिळक]] यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.
 
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात्तहातात आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य भागातूनपुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले. केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. [[लंडन]]मध्ये भरलेल्या दुसर्‍यादुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.
 
==सन्मान==
* केळकर [[इ.स. १९२१]]मध्ये [[वडोदरा|बडोदे]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
* ते [[इ.स. १९०६]]मध्ये [[नाशिक]] येथे भरलेल्या २र्‍या२ऱ्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
 
==न.चिं. केळकरांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ३६:
* केसरी-मराठी संस्थेतर्फे दरवर्षी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके : बाळ ज. पंडित (पुस्तक - लोकमान्यांचे मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित),
* पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दरवर्षी न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देते. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळालेले लेखक - [[उत्तम कांबळे]], [[मीना देशपांडे]], [[वसंत आबाजी डहाके]], [[प्र के. घाणेकर]], [[श्याम जोशी]] (२०१५)
* महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला एक लाख रुपयाचा न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : [[बाबा भांड]] (२०१३), प्रा. निलकंठ पोलकर (२०१६),
 
== संदर्भ आणि नोंदी ==