"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था साधारणपणे दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.
* पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष [[बाबासाहेब पुरंदरे]] होते.
* २रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी होते.
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] होते.
* ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान
|