"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था साधारणपणे दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.
 
* पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष [[बाबासाहेब पुरंदरे]] होते.
* २रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसर्‍यादुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष [[ब्रह्मानंद देशपांडे]] होते.
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी होते.
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] होते.
* ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच़्यासिंहगडाच्या पायथ्याशी भरले. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर होते.