सोयराबाई भोसले [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांच्या भगिनी, [[छत्रपती राजाराम|छत्रपती राजारामांच्या]] मातोश्री व [[छत्रपती संभाजी]] महाराजांच्या सावत्र आई होत्या. छ.राजाराम राजे हे त्यांचे पुत्र होते. राजाराम राजे पुढचे छत्रपती व्हावेत अशी त्यांची इच्छा होती . १६८०मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतरमृत्यूनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयाराबाईंनासोयराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा राजाराम रिक्त सिंहासनावर आला. तिचे सावत्र पुत्र आणि वारस संभाजी ,याला [__सोयाराबाईंचासोयराबाईंचा भाऊ आणि सेना प्रमुख हंबीराव मोहितमोहिते यांच्या मदतीने त्याला सत्तातूनगादीवरून काढून टाकण्यास सक्षम होते__होते.]२० जुलै, १६८० रोजी छत्रपती म्हणून त्यांनी कर्तृत्वाची कबुली दिली आणि औपचारिकरित्या गृहित धरले. संभाजीने सोयाराबाईकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर, तिने प्रत्येक साधन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अष्टमंडळातील अनुयान्यानीअनुयायांनी ऑगस्ट १६८१ मध्ये संभाजी महाराजांना विषबाधा करण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले, आणि मंत्र्यांना व कट कारस्थाने करणार्यांनाकरणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउनलपून केला गेला. हिही बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच अष्टप्रधान मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले. पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. [सत्यता नक्की नाही].राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य अष्टप्रधान मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना सोयरबाईंचेसोयराबाईंचे व मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.
[__वरील प्रसंग सिद्ध करतो किकी सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो.__ ]▼
परंतु सोयराबाईंची देखील शंभुराज्यांवरसंभाजीवर माया होती परंतु महाराज्यांच्याशिवाजी दिहांतानंतरमहाराजांच्या देहान्तानंतर त्यांच्यावर आलेल्या चुकीच्या आळा मूळे आळामुळे, ही गोष्ट शंभुराजेंपर्यंत पोहचायला नको म्हणूंन त्यांना राजाराम राजेंना सत्तेवर बसवण्या वाचूनबसवण्यावाचून कोणताच पर्याय न्हवतानव्हता.▼
▲[__वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो.__ ]
▲ परंतु सोयराबाईंची देखील शंभुराज्यांवर माया होती परंतु महाराज्यांच्या दिहांतानंतर त्यांच्यावर आलेल्या चुकीच्या आळा मूळे , ही गोष्ट शंभुराजेंपर्यंत पोहचायला नको म्हणूंन त्यांना राजाराम राजेंना सत्तेवर बसवण्या वाचून कोणताच पर्याय न्हवता.