"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १९:
| गाव = औरंगाबाद
}}
'''दौलताबाद''' (जुने नाव '''''देवगिरी''''') हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यातल्याा]] [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील एक गाव असून येथे [[देवगिरीचे यादव|यादवकालीन]] ऐतिहासिक किल्ला आहे।
'''विषयाचे महत्त्व. किल्ल्याच्या स्थितीच्या आधारावर भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले आणि बेटावरील किल्ले असे साधारणपणे तीन प्रकार पाडले जातात. भुईकोट किल्ल्याला 'भुदुर्ग',डोगरी किल्ल्याला'गिरिदुर्ग आणि बेटावर बांधलेल्या किल्ल्याला'जलदुर्ग'असेही म्हटले जाते. मराठवाड्यात भुईकोट किल्ल्याप्रमाणेच डोंगरी किल्लेही आढळतात. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी डोंगरी किल्ले आहेत. प्रस्तुत प्रकरणात दौलताबाद माहूर आणि धारूर येथील डों'''
===१२वे शतक===
बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
|