"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो उच्च न्यायालयात त्यांचे वकिलपत्र महादेव चिमाजी आपटे यांनी घेतले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १:
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = जून ३
|वर्ष = २००९
}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
ओळ ३५:
 
==क्रांतीचा पाया==
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Khan | पहिलेनाव=Mohammad | शीर्षक=Tilak and Gokhale: A Comparative Study of Their Socio-politico-economic Programmes of Reconstruction| पृष्ठ=3}}</ref> १८७०च्या दशकातीलदशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचेसरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउनजाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
 
==सशस्त्र क्रांती==
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळलोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले.<br/>
२५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेडवरखेड या गावांवरर दरोडा टाकून लूटमार केली. .<br/>
५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळजेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चेरुपयाचे कापड मिळाले..<br/>
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>
 
ओळ ४८:
 
==धरपकड, खटला व मृत्यू==
[[जुलै २०]], [[इ.स. १८७९]] रोजी [[पंढरपूर]]कडे जात असताना<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Hunter | पहिलेनाव=William | शीर्षक=The Imperial Gazetteer of India | पृष्ठ=391}}</ref> [[कलदगी]] गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency" /> व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी [[सार्वजनिक काका|सार्वजनिक काकांनी]] त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातीलअरेबियातल्या [[एडन]] येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
 
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३]] रोजी मृत्यू आला.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Rigopoulos | पहिलेनाव=Antonio |शीर्षक=Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity | पृष्ठ=167}}</ref>
ओळ ६४:
 
==शैक्षणिक कार्य==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशनइन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी ''दत्तमहात्म्यदत्तमाहात्म्य'' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
 
==फडके यांची चरित्रे==