"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
'''इंदिरा संत''' (जन्म : इंडी, कर्नाटक, [[जानेवारी ४]], [[इ.स. १९१४|१९१४]]; मृत्यू : पुणे, [[जुलै १३]], [[इ.स. २०००|२०००]] [[पुणे]]) या [[मराठी भाषा|मराठी]] कवयित्री आणि कथालेखिका होत्या.
 
शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती [[नारायण संत]] या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने [[इ.स. १९४०|१९४०]] ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे [[इ.स. १९४६|१९४६]] साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. [[रमेश तेंडुलकर]] यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.
 
==जन्म आणि शिक्षण==