"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
भारतात विविध धारमिक समजल्या जाणाऱ्या विचारसरणी होत्या. दर्शनशास्त्राचे (तत्त्वज्ञाना)चे वैविध्य होते. [[चार्वाक]], सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शनशास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच [[जैन]] आणि [[बौद्ध]] या धर्म तत्त्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच.
 
===बौद्ध धर्मानंतर gotam budha ===
<br />
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक् पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांनंतरच्या काळात अनेक वर्षांनी भारतभर [[भक्ती संप्रदाय|भक्ती संप्रदायाच्या]] ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत [[शाक्त]], स्मार्त (शैव) व [[वैष्णव]] या मुख्य शाखा असत.
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]] संप्रदायाची स्थापना झाली.