"सोयराबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ब्राम्हणी हा शब्द लावण्याने जातीवाद निम्राण होईल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चुकीच्या नोंदी काढल्या. ब्राह्मणांना (जातीसमूह) बदमान करणाऱ्या नोंदी काढल्या. सर्वच ब्राम्हण हे संभाजी महाराजांच्या विरोधात होते ही धादांत खोटी नोंद वगळली. (संदर्भ सभासद बखर, श्रीमान योगी)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{गल्लत|संत सोयराबाई}}
सोयराबाई भोसले [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांच्या भगिनी, [[छत्रपती राजाराम|छत्रपती राजारामांच्या]] मातोश्री व [[छत्रपती संभाजी]] महाराजांच्या सावत्र आई होत्या. छ.राजाराम राजे हे त्यांचे पुत्र होते.राजाराम राजे पुढचे छत्रपती व्हावेत अशी त्यांची इच्छा होती . १६८०मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयाराबाईंना दहा वर्षांचा मुलगा राजाराम रिक्त सिंहासनावर आला. तिचे सावत्र आणि वारस संभाजी , सोयाराबाईंचा भाऊ आणि सेना प्रमुख हंबीराव मोहित यांच्या मदतीने त्याला सत्तातून काढून टाकण्यास सक्षम होते. २० जुलै, १६८० रोजी छत्रपती म्हणून त्यांनी कर्तृत्वाची कबुली दिली आणि औपचारिकरित्या गृहित धरले. संभाजीने सोयाराबाईकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर, तिने प्रत्येक साधन नष्ट करण्याचा प्रयत्न केला.सोयाराबाईंच्या अष्टमंडळातील अनुयान्यानी ऑगस्ट १६८१ मध्ये संभाजी महाराजांना विषबाधा करण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले, आणि त्यांना मंत्र्यानासोयराबाई,मंत्र्यांना व कट कारस्थाने करणार्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच अष्टप्रधान मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले. पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. [सत्यता नक्की नाही].राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य अष्टप्रधान मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना सोयरबाईंचे व मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.
दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.
 
वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.
परंतु सोयराबाईंची देखील शंभुराज्यांवर माया होती परंतु महाराज्यांच्या दिहांतानंतर त्यांच्यावर आलेल्या चुकीच्या आळा मूळे , ही गोष्ट शंभुराजेंपर्यंत पोहचायला नको म्हणूंन त्यांना राजाराम राजेंना सत्तेवर बसवण्या वाचून कोणताच पर्याय न्हवता.
{{मराठा साम्राज्य}}
[[संदर्भ :- श्रीमानयोगी ग्रंथ]]
 
[[वर्ग:भोसले घराणे]]