"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|बहिणाबाई चौधरी}}
{{अर्धसुरक्षीत}}
जन्म (इ.स. १६२९/३० (शके १५५१) – मृत्यू २ ऑक्टोबर १७००) [[तुकाराम|संत तुकारामांच्या]] समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. <br />▼
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = संत बहिणाबाई चौधरी
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[अंदाजे इ.स. १६२८]]
| जन्म_स्थान = [[देवगावी]]
| मृत्यू_दिनांक = [[अंदाजे इ.स. १७००]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण =
| कॉलेज =
| पेशा = वैद्यकीय
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार = [[रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक]]
| अपत्ये =
| वडील = [[जानकी]]
| आई = [[आउजी कुलकर्णी]]
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}{{बदल}}
▲जन्म (इ.स. १६२९/३० (शके १५५१) – मृत्यू २ ऑक्टोबर १७००) [[तुकाराम|संत तुकारामांच्या]] समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या.
===जीवन===▼
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदी काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होते. ▼
▲बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदी काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होते.
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण त्यांची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.पुढे कोल्हापूर वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबांचे अभंग म्हणू लागली व तिने तुकोबांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. शेवटी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी तुकोबारायांनी स्वप्नात येऊन गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरू [[संत तुकाराम]] महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी [[दासगणू महाराज]] लिहितात. '''''पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...''''' संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. त्याचे आज ७४०हून आधिक अभंग आढळतात, त्यांच्या अनेक अभंगांत 'संत कृपा झाली। इमारत फला आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि "घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्या वर त्या समाधिस्थ झाल्या या साध्वीची समाधी [[शिऊर]] या गावी आहे..संत बहिणाबाईला प्राण्यांची दया येत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१२|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२४}}</ref>
▲===चमत्कार===
असे सांगतात की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा:
नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या [[घोंगडी]]ला विनंती केली, "
▲नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या [[घोंगडी]]ला विनंती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.
▲===रचना===
संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.
▲ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच. <br />
संपूर्ण अभंग असा -
Line ३९ ⟶ ८२:
#[http://historicalmaharashtra.blogspot.in/2013_01_01_archive.html]
#[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4730929.cms]
==संदर्भ==
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
|