"चक्रव्यूह (युद्धशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
V.narsikar (चर्चा | योगदान) 2401:4900:35F1:388B:E124:F0D1:4D7C:CF34 (चर्चा)यांची आवृत्ती 1656017 परतवली. खूणपताका: उलटविले |
||
ओळ ४:
==पृष्ठभूमी==
असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्याला हरवू शकत होते. महाभारतामध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे देखील खूप महत्त्वाचे होते की शक्तिशाली सैनिकांना अशा स्थानी ठेवणे जेथे विरुद्ध बळ सर्वात जास्त नुकसान करू शकेल अथवा विरुद्ध पक्षाच्या प्रमुख योद्ध्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून रक्षा होईल.
==महाभारतातील चक्रव्यूह==
|