"सरोजिनी वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) भर घातली |
||
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''सरोजिनी वैद्य (जन्म :जून [[एप्रिल २६|१५]], [[इ.स. १९०७|१९३३]] - मृत्यू : ३ ऑगस्ट २००७)''' या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका, समीक्षिका होत्या. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या]] मराठी विभागप्रमुखपदी, तसेच [[राज्य मराठी विकास संस्था|राज्य मराठी विकास संस्थेच्या]] संचालकपदी त्यांनी काम केले.
मराठी कवी [[शंकर वैद्य]] हे त्यांचे पती.
== जन्म व शिक्षण ==
१५ जून १९३३ रोजी सरोजिनीबाईचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.
==प्रकाशित साहित्य==
|