"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Kalim Ajeem (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Kalim Ajeem (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ ९:
अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=DANDEKAR|first=DEEPRA|date=2016-09-13|title=Abdul Kader Mukadam: Political opinions and a genealogy of Marathi intellectual and Muslim progressivism|url=https://www.taylorfrancis.com/books/e/9781317435969/chapters/10.4324/9781315693316-21|journal=Taylor & Francis|language=en|doi=10.4324/9781315693316-21}}</ref> मुकादम एक कोकणी मराठी मुस्लिम आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० साली त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्समधीन त्यांनी बीए (तत्त्वज्ञान) पूर्ण केले. यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केलं आहे. १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रीय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.com/hindi/india/2015/07/150703_maharashtra_madarsa_sr|शीर्षक=महाराष्ट्र: स्कूल न जाने वाले बच्चों का सर्वेक्षण|last=से|पहिले नाव=अश्विन अघोर मुंबई|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉटकॉम के|संकेतस्थळ=BBC News हिंदी|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-11-19}}</ref> मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतू देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी स्वत:ला जोडून घेतलं. हमीद दलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळात कार्चेयरत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं. तसेच मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे त्यांनी न अनेक वर्ष यशस्वी संपादन केले आहे. दलवाईंच्या निधनानंतर ते अनेक वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.
अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्ग्जांसोबत काम केले आहे. त्यात कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, दाऊद दळवी आदींसोबत ते सक्रिय होते. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते. वैचारिक मदभेदामुळे त्यांनी सत्यशोधक मंडळाला सोडचिठ्ठी दिली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.catchnews.com/india-news/fatwa-directs-muslim-women-not-to-contest-kolhapur-civic-polls-1443847219.html|शीर्षक=Fatwa directs Muslim women not to contest Kolhapur civic polls|work=CatchNews.com|access-date=2018-11-19|language=en}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व
मुकादम इस्लामचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. न्यूज चॅनलच्या पॅनल चर्चेतून ते सतत दर्शकांना भेटी देत असतात. येत्या जानेवारी (२०१९) महिन्यात त्यांचे बहुचर्चीत 'इस्लाम ज्ञात अज्ञात' हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये असे की, इस्लामवर भाष्य करणारा मराठीत लिहिला गेलेला हा एकमेव ग्रंथ आहे. यापूर्वी इस्लामविषयीचे अनेक ग्रंथ अनुवादित स्वरुपात उपलब्ध होते. इस्लाम, मुस्लिम समाज आणि मुस्लिम राजकारणावर सातत्याने लेखन. लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, प्रहार, मुक्तशब्द, सत्याग्रही विचारधारा आदी दैनिक व मासिकात लेखन. आत्तापर्यंत दोनशे पेक्षा जास्त लेखांचे लेखन,व्याख्याने प्रशिक्षण शिबीर घेतलेली आहेत. त्यांची एकूण दोन पुस्तके प्रकाशित असून इस्लाम ज्ञात अज्ञात नुकतेच प्रकाशित होणार आहेत.
== प्रकाशित पुस्तके ==
|