"रायगड (किल्ला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? :( रोमन लिपीत मराठी ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
 
==शिवराज्याभिषेक==
[[शिवराज्याभिषेक]] हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्याचमहाराष्ट्राचाच]] नव्हे तर [[भारत|भारताच्याभारताचा]] इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. [[१९ मे]] [[इ.स. १६७४|१६७४]] रोजी राज्याभिषेकाच्याराज्याभिषेकाचा विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्याप्रतापगडाचा भवानीचेभवानीच़े दर्शन घेतले. तीन मण [[सोने|सोन्याचेसोन्याच़े]] म्हणजेचम्हणजेच़ ५६ हजारहज़ार किंमतीचेकिंमतीच़े छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत [[६ जून]] [[इ.स. १६७४|१६७४]], ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरासाज़रा झालाझ़ाला. [[२४ सप्टेंबर]] [[इ.स. १६७४|१६७४]], [[ललिता पंचमी]] आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचामागच़ा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्यायाचा हस्ते पार पडला.
 
'''कवी भूषण रायगडाचेरायगडाच़े वर्णन करतो की -'''
{{cquote|शिवाजीने सर्व किल्ल्यांचाकिल्ल्यांच़ा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचेलोकीच़े वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचेलोकांच़े इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंजमुंज़ं रायगडावर झालीझ़ाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंजमुंज़ं रायगडावर झालीझ़ाली. लगेचलगेच़ आठ दिवसांनी राजाराम महाराजांचेमहाराजांच़े लग्न प्रतापराव गुजरगुज़र यांच्यायांचा मुलीशी झालेझ़ाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचेमहाराजांच़े निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचेमहाराजांच़े निधन झालेझ़ाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहलाज़ाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचेतळ्याच़े उदक रक्तांबर जालेज़ाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचेमहारांजाच़े विधिपूर्वक राज्यारोहण झालेझ़ाले. इ.स. १६८४ च्याचा सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्यारायगडचा मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजारहज़ार सैन्यासह बादशहाने रायगडाच्यारायगडाचा पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्याचा सुमारास शहाबुद्दीने गडाच्यागडाचा पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालूच़ालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचायाच़ा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झालीझ़ाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळज़वळज़वळ आठ महिने वेढा चालूच़ालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्याकिल्लेदाराचा फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचेदेण्याच़े आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचेरायगडच़े नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्याशाहूमहाराजांचा कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला.}}
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==