'''किल्ले रायगड''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[सह्याद्री|सह्याद्रीच्या पर्वतरांगांत]] असून [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्यासाम्राज्याचा इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. [शिवाजी|छत्रपती शिवाजीराजांनी] रायगडचेरायगडच़े स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. [शिवराज्याभिषेक] याचयाच़ ठिकाणी झालाझ़ाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्याशासनाचा पुरातत्व विभागाचेविभागाच़े संरक्षित स्मारक आहे.{इतिहासलेखन}
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचेयुरोपच़े लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचेजिब्राल्टरच़े ठाणे जितके अजिंक्य तितकाचतितकाच़ रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशेपाच़शे वर्षांपूर्वी त्यास गडाचेगडाच़े स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचात्याच़ा आकार, उंची व सभोवतालच्यासभोवतालचा दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचारायगडाच़ा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचामोऱ्यांच़ा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहूनज़ावळीहून पळून रायगडावर जाऊनज़ाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी [[६ एप्रिल]] [[इ.स. १६५६|१६५६]] रोजी रायरीस म्हणजेचम्हणजेच़ रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्यामहाराजांचा ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचाकल्याणच़ा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजलीसमज़ली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्यागडाचा बांधकामासाठी केला. रायगडाचारायगडाच़ा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळज़वळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचेकिल्याच़े पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
'''सभासद बखर म्हणते -'''
{{cquote|राजा खासा जाऊनज़ाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फाच़ौतर्फा गडाचेगडाच़े कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंचउंच़ं. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकचएकच़ आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंचउंच़ं असे देखोन बहुत संतुष्ट झालेझ़ाले आणि बोलिले, तक्तास जागाज़ागा हाचहाच़ गड करावा.}}
याचयाच़ दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :-
'देवगिरीच्याहुनदेवगिरीचाहुन दशगुणी, दीड गाव उंचउंच़ं, प्रशस्त जागाज़ागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागाज़ागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागाज़ागा हाचहाच़ गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामहाराजांचा या शब्दाचाशब्दाच़ा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचेरायगडाच़े स्थान लक्षात घेऊन या किल्यावरचकिल्यावरच़ राजधानी बसवण्याचेबसवण्याच़े महाराजांनी निश्चित केलं. रायगडाचरायगडाच़ं जुनंज़ुनं नाव रायरी, गडाचागडाच़ा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्यागडाचा पश्चिमेकडे हिरकणीचाहिरकणीच़ा बुरूज, उत्तरेकडचउत्तरेकडच़ टकमक टोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.
शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचेरायगडाच़े स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्याटिळकांचा काळात मावळंकर नावाच्यानावाचा इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचेशिरकाईच़े मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचादेवळाच़ा चबुतराच़बुतरा अजूनहीअज़ूनही आहे. ब्रिटीश काळापासून तेथे श्री शिरकाईचाशिरकाईच़ा घरटा हा नामफलक होता.