"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
न सोडलेले |
Fatima786110 (चर्चा | योगदान) असुरक्षित सामग्री काढून टाकली |
||
ओळ २६:
[[चित्र:Hyderabad and Berar 1903.jpg|thumb|हैदराबाद आणि बेरार अमरावती, [[१९०३]]]]
===निजामशाही ची स्थापना===
[[इ.स. १६८७]] च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्या करिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवुन आणली ज्यात '''मीर
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाह ने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली.हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाह ने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबुत केली. २१ मे १७४८ मधील त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली.नसिरजंग,मुज्जफरजंग,सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम आजमवण्याचा प्रयत्न केला त्यात निझाम अली १७६३ मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] मध्या आशिया तून आलेले मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]
ओळ ४६:
# फतजंग नवाब [[मीर उस्मान अली खान]] असिफजाह७ [[इ.स. १९११]]-[[इ.स. १९४८]]
पहील्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले.विवीध करारा अंतर्गत निजाम ब्रिटीश सत्तेचे पाइक ठरले.निजामास उपलब्ध केलेल्या तथाकथीत संरक्षण व सैन्याच्या अर्थीक मोबदला म्हणुन निजामा कडील काही प्रांत खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती प्रांत इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला
==हैदराबाद, मोगल, मराठे,टिपु,ब्रिटीश आणि निजाम==
|