"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Shelke amol (चर्चा | योगदान) आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Shelke amol (चर्चा | योगदान) खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २९:
== सत्यशोधक दिनकरराव जवळकर ==
महात्मा ज्योतिराव फुले यांची [[सत्यशोधक चळवळ]] व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राम्हणोत्तर चळवळ (1917-1937)पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते म्हातोबाची आळंदी(तालुका हवेली) या गावचे शेतकरी होते. त्यांच्या शेतीचा शेवटचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या घशात गेला.<ref>http://www.prabodhankar.com/book/भाग-३३-1 मराठी मजकूर वेबसाईट पाहिले तारीख १३ जुलै २०१२</ref>
[[चौथा शाहू|छत्रपती शाहू महाराजांनी]] त्यांना ’कैवारी’ वृत्तपत्र काढून दिले. ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेतर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे नेते होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. लोकमान्य टिळक व कृष्णाशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहेत असे ते म्हणत. "टिळक हे तेल्यातांबोळ्यांचे नाही तर सनातनी ब्राम्हणाचे पुढारी होते. बहुजन समाजाला भटांनी पिळवणूक केली. त्यामुळे समाज मागे राहिला." अशी त्यांची मते होती.
|