"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
===जीवन===
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, वैजापूर कन्नड तालुक्‍यातील वेळगंगा नदी काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातीलगावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक कुटुंबातयांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होते.
 
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण त्यांची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.
ओळ १३:
 
'''''पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...'''''
संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. त्याचे आज ७४०हून आधिक अभंग आढळतात, त्यांच्या अनेक अभंगांत 'संत कृपा झाली|इमारत फला आली||हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि "घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्या वर त्या समाधिस्थ झाल्या या साध्वीची समाधी 'शिऊर' या गावी आहे..संत बहिणाबाईला प्राण्यांची दया येत असे
 
या साध्वीची समाधी 'शेऊर' या गावी आहे..संत बहिणाबाईला प्राण्यांची दया येत असे
 
===चमत्कार===