"बळवंत लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
लेखनशैली बदलली
ओळ १:
'''बळवंत लिमये''' ([[इ.स. १८८०|१८८०]] - [[इ.स. १९६१|१९६१]]) हे [[भारताचा स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्यलढ्यात]] तुरुंगवासाची शिक्षा झालेले [[सोलापूर]]<nowiki/>मधील पहिले पत्रकार होते. लिमये 'गजनफर' कार [[अब्दुल रसूल कुर्बान हुसेन|अब्दुल रसूल कुर्बान हुसेन्]] यांचे प्रेरक, [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांटिळकांचे]]<nowiki/>चे सच्चे अनुयायी, होते. हे [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर सावरकरांसावरकरांच्या]]<nowiki/>च्या [[अभिनव भारत|अभिनव भारत संघटनेचीसंघटनेचे]] ज्यांनीसदस्य दीक्षाहोते. घेतलीत्यांनी होती,धोका पत्करुन सावरकरांच्या [[१८५७ चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)|१८५७ चे स्वातंत्र्यसमर]] या पुस्तकाची छपाई करण्याचाकेली. धोकायाद्वारे पत्करून छपाईलात्यांनी सोलापुरात ज्यांनीछपाईला प्रारंभ केला होता. ते बळवंतयाशिवाय लिमये हे अल्पकाळ जगलेल्या '[[स्वराज्य (साप्ताहिक)|स्वराज्य]]' साप्ताहिकाचे संपादक होते. बळवंत लिमये यांचा जन्म [[विजापूर जिल्हा|विजापूर जिल्ह्यातील]] ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा.के.|publisher=कॉंटिनेंटल प्रकाशन|year=१९७४|isbn=|location=पुणे|pages=}}</ref>
 
त्यांचे शालेय शिक्षण [[पुणे|पुण्यातील]] [[न्यू इंग्लिश स्कूल, पुणे|न्यू इंग्लिश स्कूल]]मध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्गुसन कॉलेज]]<nowiki/>मध्ये झाले. लाठी,दांडपट्टा फिरवणे आणि [[कुस्ती]] अशा मर्दानी खेळांची त्यांना विशेष आवड होती. १९०४ साली बी.ए झाल्यानंतर त्यांनी [[गणेशोत्सव]] आणि शिवजन्मोत्सव यांसारख्या सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरवात केली. [[गणेशोत्सव]] आणि शिवजन्मोत्सव साजरा करण्यात ते रस घेऊ लागले. त्यांची लोकमान्य टीळकांशी ओळख त्यांचा आतेभाऊ [[अप्पासाहेब फाटक]] यांच्यामुळे झाली. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडल्यामुळे तेत्यांनी राजकीय चळवळीत रमूभाग लागलेघेतला. लोकमान्य टिळका बरोबरटिळकांबरोबर त्यांचा वैक्तिकवैयक्तिक परिचय हि वाढू लागला. टिळकांनी लिमये यांची निर्भयता आणि धडाडी पाहुनपाहून त्यांना राष्ट्रीय कार्याच्या उत्तेजनार्थ वृत्तपत्रांची गरज आहे असं सांगून 'स्वराज्य' साप्ताहिक काढण्यास उत्तेजन दिले. १९०७ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेला राष्ट्रीय बाण्याचे,तडफदार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे 'स्वराज्य' हे साप्ताहिक बळवंतराव लिमये यांच्या संपाद्कत्वाखाली सोलापुरातून सुरु झालं. सायन्ना नरसू गानला यांच्या दत्तप्रसाद छापखान्यात ते छापला जाई.
 
== संदर्भ ==
 
{{DEFAULTSORT:लिमये, बळवंत}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:पत्रकारभारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]