शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म २७ जुन १८६४ रायगड जिल्हातील महाड मध्ये झाला .यांचे शिक्षण हे महाड रायगड व पुण्यात झाले .त्या वेळेस परांजपे यांना रत्नागिरीच्या शाळेत विष्णुशास्त्री चिपळूणकर हे शिक्षक होते,१८८४ मध्ये संस्कुतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळणारे पहिले विद्यार्थी होते त्यानंतर हे लोकमान्य टिळकांचा.चळवळीत भाग घेतला .
पारतंत्र्याची प्रचंड चीड मनात होती त्यानंतरते केसरी ,पुणे वैभव मध्ये लिहित धार्मिक,सामाजिक ,राजकीय ऐतिहासिक, विषयावर चर्चा करणारे साप्ताहिक अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी ‘काळ’हे वर्तमान पत्र सुरु केले.