"स्वामी रामानंद तीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संदर्भ |
अधिकृत नाव |
||
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = स्वामी
| चित्र =
| चित्र रुंदी =
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''स्वामी
==हैदराबाद मुक्तिसंग्राम==
[[हैदराबाद]] येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने [[मराठवाड्यातील|मराठवाडा]] [[हिंदू]] जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. या साठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामीजी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामीजी कार्यकर्त्यांसह सत्याग्रहासाठी हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.<br>
‘हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक
तत्कालीन गृहमंत्री [[सरदार वल्लभभाई पटेल]] यांनी सशस्त्र कारवाई करून निजामाला शरण आणले. [[हैदराबाद संस्थान]] १७ सप्टेंबर १९७४ रोजी भारतात विलिन झाले.
ओळ ३७:
==स्मृती==
*एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
*यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ [[नांदेड]] येथील मराठवाडा विद्यापीठाला [[स्वामी
*[[अंबाजोगाई]] येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे चालविले जाते.
*[[उस्मानाबाद]] येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
ओळ ४३:
{{संदर्भनोंदी}}
{{DEFAULTSORT:
[[वर्ग:हैदराबाद मुक्तिसंग्राम]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
|