"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
प्रस्तावना
ओळ १:
'''राणी गाइदिन्ल्यू''' ([[इ.स. १९१५|१९१५]] - [[इ.स. १९९३|१९९३]]) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेतेनेत्या होतेहोत्या. ज्यांनी भारतात [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजवटीविरुद्ध]] बंड केले.
 
वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एक राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या.
१९३२ मध्ये १६ वर्षांचा असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटीश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्यांना जवाहरलाल नेहरू १९३७ मध्ये शिलाँग कारागारात भेटले आणि त्यांनी आपली सुटका करण्याचे वचन दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6Mm6puVRqGAC&redir_esc=y|title=Rani Gaidinliu|last=Nayyar|first=Kusumlata|date=2002|publisher=Ocean Books|isbn=9788188322091|language=en}}</ref>
Line ६ ⟶ ७:
==सुरुवातीचे जीवन==
राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली यांच्या जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ,आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या.हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.assamtribune.com/scripts/detailsnew.asp?id=jan3012/state07|शीर्षक=The Assam Tribune Online|last=Trade|first=TI|website=www.assamtribune.com|अॅक्सेसदिनांक=2018-08-16}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}